Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अनपेक्षित, अनाकलनीय!

Maharashtra Politics : विधानसभेबरोबरच अनेक अपयश पचवून धक्के पचवून काँग्रेस आता नव्याने तयारीला लागली असल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने गाजवली तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने आघाडीला पाणी पाजलं. अर्थातच यात सर्वात जास्त धुव्वा उडाला तो काँग्रेसचा! ढिसाळ नियोजन, लोकसभा निवडणुकीचा डोक्यात गेलेला विजय अन् नको तितकं ताणून धरणं काँग्रेससाठी पराभवाचं कारण ठरलं .(Maharashtra Politics) […]